Tuesday, 6 September 2016
प्रवीण छेडा के निवास स्थान में श्री.गणेश
Friday, 26 August 2016
मनपा सड़क काम का घपला: पुलिस की रडार पर हैं और मनपा अधिकारी
मनपा सड़क काम का घपला: पुलिस की रडार पर हैं और मनपा अधिकारी
पुलिस की जांच पर लोकआयुक्त हैं संतृष्ट
मुंबई मनपा सडक के काम का घपला और भ्रष्टाचार को लेकर पुलिस की जांच पर लोकआयुक्त और पूर्व जस्टिस मदनलाल तहिलयानी ने संतृष्टि जताई। मुंबई पुलिस ने 26 लोगों को गिरफ्तार किया हैं और मामले से जुड़े अन्य लोगों को गिरफ्तार करने के लिए जांच शुरु होने की जानकारी दी।
आरटीआई कार्यकर्ता अनिल गलगली ने जिन ठेकेदारों पर एफआईआर दर्ज हैं उन्हें ही मुंबई के 4 कामों का ठेका देने के खिलाफ लोकआयुक्त और पूर्व जस्टिस न्यायमूर्ति मदनलाल तहिलयानी से शिकायत की थी। इसके पहले लोकआयुक्त के आदेश के बाद मनपा के दोषी अधिकारियों को मुंबई पुलिस ने गिरफ्तार किया था। शुक्रवार को हुई सुनवाई में पुलिस की जांच सही दिशा में होने की बात कहते हुए तहिलयानी ने सड़क के काम की साम्रगी का सैंपल पर पुलिस से जबाबतलब किया। जांच अधिकारी विजय वाघमारे ने बताया कि आईआईटी से सैंपल के लिए संपर्क किया गया हैं। जिन्हें आगे गिरफ्तार करना हैं उनकी लिस्ट लोकआयुक्त को बताई गई। लोकआयुक्त तहिलयानी ने जांच सही दिशा में होने पर संतृष्टि जताई। इस सुनवाई में मनपा की ओर से निदेशक लक्ष्मण वटकर, मुख्य अभियंता एस ओ कोरी, संजय दराडे, शिकायतकर्ता अनिल गलगली उपस्थित थे।
महापालिका के स्कुलो में सूर्यनमस्कार अनिवार्य करनेवाले शिक्षण अधिकारी को निलंबित किये जाने की मांग
महापालिका के स्कुलो में सूर्यनमस्कार अनिवार्य करनेवाले शिक्षण अधिकारी को
निलंबित किये जाने की मांग
>
संवाददाता
>
> मुंबई महानगरपालिका के स्कुलो में सूर्यनमस्कार और योगा आसन अनिवार्य किये जाने के मामले के प्रस्ताव को सभागृह में मंजूरी मिल गयी है फिर भी इसका विरोध हो रहा है. जिसमे पालिका शिक्षणअधिकारी ने इसका परिपत्रक एक महीना पहले ही निकाला था इसलिए निलंबित किया जाये यह मांग समाजवादी पार्टी द्वारा किया गया. तथा इसके विरोध में कोर्ट में जाने का इशारा समाजवादी पार्टी के गटनेता रईस शेख ने पालिका आयुक्त से किया है.
>
> मुंबई महानगरपालिका के सभागृह में स्कुलो में सूर्यनमस्कार किये जाने के प्रस्ताव को ध्वनिमत से शिवसेना भाजपाने मंजूरी दिया है. इस समय किये गए चर्चा के समय महापालिका स्कुलो में मुस्लिम और मागासवर्गीय विद्यार्थी बड़े पैमाने पर पढ़ाई किये जाने से सूर्यनमस्कार और योगा आसन अनिवार्य किये जाने के भाजपा का छुपा अजेंडा को काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, समाजवादी पार्टी ने जोरदार विरोध किया . सभागृह में इस विषयापर चर्चा सुरु होनेपर देखने की भूमिका लेने वाली सत्ताधारी शिवसेना ने भाजपा के लाये हुए प्रस्ताव का साथ देते ध्वनिमत मतदान से पालिका सभागृह की मंजुरी दिलवाई थी.
>
> सभागृह में भाजपा और काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, समाजवादी पार्टी के गटनेता रईस शेख ने इस प्रस्ताव की सुचना का जोरदार विरोध किया था. पालिका के स्कुलो में विविध धर्मीय विद्यार्थी है. सूर्यनमस्कार यह हिंदू धर्म से संबंधित है अन्य धर्मीय विद्यार्थियो पर अनिवार्य किस लिए, यह सवाल किया गया. यह प्रस्ताव की सूचना यह राज्यघटना में दिए गए आजादी के खिलाफ है . इसलिए "सूर्यनमस्कार‘ ऐच्छिक करे यह मांग की जा रही. शिक्षण जैसी पवित्र क्षेत्र का भगवाकरण करने का यह भाजपा का छुपा अजेंडा है, जिससे धार्मिक विवाद निर्माण हो सकता है सूर्यनमस्कार व योग अनिवार्य यह मांग किये जाने के बावजूद यह प्रस्ताव मंजूर किया गया.
>
> सूर्यनमस्कार अनिवार्य किये जाने पर समाजवादी पार्टी ने कोर्ट में जाने का इशारा दिया है. जिसकी नोटिस भी पालिका आयुक्त को दिया गया है. शुक्रवार को आझाद मैदान में समाजवादी पार्टी ने सूर्यनमस्कार अनिवार्य किये जाने के विरोध में प्रदर्शन किया. उक्त अवसर पर विधायक अबू आझमी, गटनेता रईस शेख, नगरसेवक अशरफ आझमी व अन्य नगरसेवक उपस्थित थे. प्रदर्शन के बीच प्रतिनिधि दल ने पालिका आयुक्त से मुलाकात कर सभागृह में मंजूर किये गए प्रस्ताव को ऐच्छिक करे व शिक्षण अधिकारी ने सभागृह में प्रस्ताव मंजूर न होने के बावजूद एक महीने पहले 26 जुलाई को ही सूर्यनमस्कार अनिवार्य का परिपत्रक निकाला है. यह परिपत्रक निकलने से धार्मिक भावना को ठेस पहुचाने वाले परिपत्रक निकलने वाले शिक्षणाधिकारी महेश पालकर को निलंबित किया जाये यह मांग की गयी. सूर्यनमस्कार को अनिवार्य किये जाने पर सोमवार से हस्ताक्षर अभियान व कोर्ट में जाने का इशारा रईस शेख ने दिया है.
चौदह वर्षीय घायल अंकुश नांगरे पर न्यायालय द्वारा कारवाई किये जाने पर उसके लिए जिम्मेदार कौंन?
चौदह वर्षीय घायल अंकुश नांगरे पर न्यायालय द्वारा कारवाई किये जाने पर उसके लिए जिम्मेदार कौंन?
विधायक अॅड आशिष शेलार का सवाल
मो.मुकीम शेख
मुंबई/दहिहंडी खेलेते समय घायल हुए गोविंदाओं से राज्य के सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे और मुंबई भाजपा अध्यक्ष विधायक अॅड. आशिष शेलार ने केईएम अस्पताल में जाकर मुलाकात किया. केईएम की तिसरी मंजिल के वॉर्ड क्र. ३७ में उपचार करवाने के लिए भर्ती हुए चार घायल गोविंदांओ से मुलाकात करके उनका हाल चाल पूछा और रिश्तेदारों से मुलाकात किया.
उसके बाद इलेक्ट्रॉनिक मिडिया से कहते हुए अॅड आशिष शेलार ने कहा की, हमे इसमें राजनीति नही करना है, दहिहंडी उत्साहात
मनाया जाये इसलिए भाजपा सरकारने मुंबई उच्च न्यायालय में भूमिका लिया तथा सर्वोच्च न्यायालय की याचिका पुनर्जिवित करके मुंबई उच्च न्यायालय की निर्णय का खुलासा मिलने का प्रयत्न किया. लेकिन उसके बाद न्यायालय ने उत्सव को क़ानूनी बंदिश लगाया. उस समय भाजपाने नियम और कानून के दायरे में रहकर ही उत्सव मनाये जाने की भूमिका लिया . दुसरी तरफ इस दहिहंडी को साहसी खेल का दर्जा दिया. व यह खेल सुरक्षित करने का भी प्रयत्न किया. लेकिन कुछ लोगो ने नवजवानों को चेतावनी दिया. इस तरह की चेतावनी का बाजा बजाने वाले अब बाजा गद्दे के नीचे रखकर सो गए है क्या? घायल गोविंदाओं को देखने के लिए वह क्यों नही आये . यह सवाल विधयक अॅड आशिष शेलार ने इस समय किया.बता दे की केईएम में उपचार करवा रहे कुमार अंकूश नांगरे यह अभी चौदह वर्ष का है. सर्वोच्च न्यायालय ने १८ वर्ष के कम उम्र के गोविंदांओ को खलने पर पाबंदी लगाये जाने के बावजूद इस चौदह वर्षिय अंकूश को खेलने के लिए प्रोत्साहन देने वाले अब कहा है. यदि न्यायालय ने उनके ऊपर कारवाई किया तो उसके लिए जिम्मेदार कौन? यह सवाल भी विधायक अॅड आशिष शेलार ने उपस्थित किया है.
Thursday, 25 August 2016
HALT TO MAIL / EXPRESS TRAINS
HALT TO MAIL / EXPRESS TRAINS
Ministry of Railways have decided to provide Commercial halts to the following trains. The details are as under:-
Sr No.
Train No.
Name
Stop At
W.E.F
1
12811
Lokmanya Tilak Terminus - Hatia Express
Thane
2.10.2016
2
12812
Hatia - Lokmanya Tilak Terminus Express
Thane
1.10.2016
3
12879
Lokmanya Tilak Terminus - Bhubaneshwar Express
Thane
1.10.2016
4
12880
Bhubaneshwar -Lokmanya Tilak Terminus Express
Thane
4.10.2016
5
22107
Chhatrapati Shivaji Terminus - Latur Express
Thane
1.10.2016
6
22108
Latur –Chhatrapati Shivaji Terminus Express
Thane
1.10.2016
7
12865
Lokmanya Tilak Terminus – Puri Express
Thane
6.10.2016
8
12866
Puri –Lokmanya Tilak Terminus Express
Thane
5.10.2016
9
12629
Yeshwantpur – Hazrat Nizamauddin Express
Manmad
5.10.2016
10
12630
Hazrat Nizamauddin –Yeshwantpur Express
Manmad
1.10.2016
11
22103
Lokmanya Tilak Terminus – Faizabad Express
Bhusaval
3.10.2016
12
22104
Faizabad - Lokmanya Tilak Terminus Express
Bhusaval
5.10.2016
13
22685
Yeshwantpur – Chandigarh Express
Bhusaval & Manmad
2.10.2016
14
22686
Chandigarh - Yeshwantpur Express
Bhusaval & Manmad
2.10.2016
15
22893
Sai Nagar Shirdi – Howrah Express
Bhusaval
1.10.2016
16
22894
Howrah - Sai Nagar Shirdi Express
Bhusawal
7.10.2016
17
12219
Lokmanya Tilak Terminus - Secunderabad AC Duronto Exp.
Solapur
2.10.2016
18
12220
Secunderabad - Lokmanya Tilak Terminus AC Duronto Express
Solapur
1.10.2016
19
16229
Mysore – Varanasi Express
Wadi
5.10.2016
20
16230
Varanasi – Mysore Express
Wadi
3.10.2016
21
12767
Hazur Sahib Nanded – Santragachi Express
Pimpalkutti
3.10.2016
22
12768
Santragachi – Hazur Sahib Nanded Express
Pimpalkutti
6.10.2016
Passengers are requested to please note and avail this facility.
--- ---- ---- ---- --- --- -- --
Monday, 22 August 2016
मुंबई महानगरपालिका की चुनाव पूर्व कार्यक्रम घोषीत
मुंबई महानगरपालिका की चुनाव पूर्व कार्यक्रम घोषीत
मो.मुकीम शेख
मुंबई / भारत की आर्थिक राजधानी कही जाने वाली मुंबई शहर की सबसे धनवान महानगरपालिका के चुनाव के पहले वार्ड की
पुनर्रचना व आरक्षण के संदर्भ के कार्यक्रम की घोषणा राज्य चुनाव आयोग ने घोषित किया है. इसका पत्र राज्य चुनाव आयोग के अवर सचिव नि. व. वागले ने निकाला है.
बता दे की मुंबई महानगरपालिका का चुनाव फरवरी २०१७ में होने वाला है.चुनाव के पहले वार्ड की रचना, पुनर्रचना और अनुसूचित जाती, जमाती व अन्य मागासवर्ग वार्ड के मामले में ९ सप्टेंबर को प्रस्ताव तयार किया जाने वाला है.यह प्रस्ताव १६ सप्टेंबर को कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी और आयुक्त को पेश किये जाने केबाद
आरक्षण के मामले में बैठक होने वाली है. २३ सप्टेंबर को इस प्रस्ताव को चुनाव आयोग मान्यता देने वाली है २७ सप्टेंबर को मागासवर्ग व महिला वार्ड का आरक्षण निकालने के लिए जाहिर नोटिस प्रसिद्ध किया जाने वाला है. ३ अकटुबर को अनुसूचित जाती, जमाती, अन्य मागासवर्ग व महिला आरक्षित वार्ड की लोटरी निकाली जाने वाली है.५ अकटुबर को महिला व आरक्षित वार्ड की लोटरी तथा वार्ड की रचना की
अधिसूचना राज्य सरकार की राजपत्र में प्रसिद्ध किया जाने वाला है. ५ से १० अकटुबर के दरम्यान वार्ड रचना के मामले में शिकायत और सुझाव मंगवाया जानेवाला है.५ नवम्बर को सुनवाई करके १८ नवमबर को शिकायत और सुझाव पर निर्णय लिया जानेवाला है. २२ नवबर को वार्ड की रचना, अधिसुचना व नकशा में जरुरी बदलाव करके अंतिम अधिसूचना राजपत्र में प्रसिद्ध किया जाने वाला है.
Friday, 5 August 2016
मेरे पास सबूत है, सच्चाई है! आपके पास क्या है?’
मेरे पास सबूत है, सच्चाई है! आपके पास क्या है?’
भ्रष्ट मंत्र्यांसंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मुख्यमंत्र्यांना विचारणा
मुंबईतील भ्रष्टाचारासंदर्भात राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेवर डागली जोरदार तोफ
मुंबई, दि. 5 ऑगस्ट 2016:
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज कलंकित मंत्र्यांना विनाचौकशी ‘क्लीन चीट’ देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या धोरणावर कडाडून हल्ला चढवला. ‘दिवार’ या चित्रपटातील ‘मेरे पास माँ है...’ या प्रसिद्ध डायलॉगच्या धर्तीवर भ्रष्ट मंत्र्यांबाबत ‘मेरे पास सबूत है, सच्चाई है!... आपके पास क्या है?’ अशी मार्मिक विचारणाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली.
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षांनी मुंबई आणि राज्यातील इतर महानगर पालिकांसंदर्भात अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावरील चर्चेला सुरूवात करताना विखे पाटील यांनी मुंबई मनपातील भ्रष्टाचारामुळे मुंबईचा विकास तुंबल्याचा ठपका ठेवला. परंतु, भ्रष्टाचाराबाबत उदासीनतेमुळे मुख्यमंत्री त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी अखंड महाराष्ट्रासंदर्भातील चर्चेमध्ये ‘दिवार’ या चित्रपटातील ‘जाओ पहले उसका साइन लेके आओ’ या गाजलेल्या डायलॉगचा वापर केला होता. त्याच चित्रपटातील ‘मेरे पास माँ है’ या संवादाचा वापर करून विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांना चोख उत्तर दिले.
मुंबई आणि राज्यातील इतर शहरी भागातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी आज विरोधी पक्षांनी अंतिम आठवडा प्रस्ताव सभागृहात मांडला होता. या प्रस्तावावरील चर्चेला सुरूवात करताना आपल्या 48 मिनिटांच्या भाषणात विखे पाटील यांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवला ते म्हणाले की, आज सत्तेत असलेल्या पक्षांनी निवडणुकीपूर्वी अनेक स्मार्ट घोषणा केल्या. त्या घोषणा काय होत्या? हे मी सांगण्याची गरज नाही. परंतु, मागील पावणे दोन वर्षातीलसरकारचा कारभार पाहता स्मार्ट घोषणा करणारे हे सरकार स्मार्ट नसून, ओव्हर स्मार्ट असल्याचे स्पष्ट होते आणि ही हुशारी आतापर्यंत साऱ्या महाराष्ट्रातील जनतेला कळून चुकली आहे.2022 पर्यंत सर्वांसाठी घरे, स्मार्ट गावे, स्मार्ट सिटी अशा लोकप्रिय घोषणा सरकारने केल्या. पण् त्याची कोणतीही ब्ल्यू प्रिंट सरकारकडे तयार नाही. केवळ प्रसिद्धीसाठी हवेतल्या घोषणा करायच्या, एवढेच एकमात्र काम या सरकारकडे शिल्लक राहिले आहे.
मुंबई महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेवरही त्यांनी जोरदार टीका केली. अखंड महाराष्ट्राच्या प्रस्तावावर शिवसेनेने 'तो मी नव्हेच'या नाटकातील 'लखोबा लोखंडे' प्रमाणेझटक्यात यू-टर्न घेतला. पहिले दोन दिवसशिवसेनेने सुंदर अभिनय केला आणि प्रस्तावाच्या दिवशी खरे रूप दाखवले, त्यावरून यंदाचा उत्तम अभिनयाचा ऑस्कर शिवसेनेलाच दिला पाहिजे,या शब्दांत विरोधी पक्षनेत्यांनी शिवसेनेवर टीका केली. मुंबई शहराचे कंबरडे मोडले आहे. महानगर पालिकेकडून आणि सरकारकडून अनेक आश्वासने दिली जातात. पण् ती प्रत्यक्षात उतरताना दिसत नाहीत. आरोग्य, रस्ते,नालसफाई अशा अनेक आघाड्यांवर मनपा फोल ठरली आहे. गेले काही वर्ष मुंबईतील रस्त्यांची दूरवस्था आणि रस्त्यांच्या संख्येपेक्षा अधिक संख्येने असलेले खड्डे पाहून मुंबई शहराला आता मनपाकडून काडीचीही अपेक्षा राहिलेली नाही. मनपाचा कारभार किती निष्काळजीपणाचा आहे, याची झलक यापूर्वीच्या मुंबईच्या डीपीमध्ये बघायला मिळाली. मुंबईतील अनेक संस्थांनी आणि नागरिकांनी त्याला एवढा विरोध का केला? याचा विचार सरकारने आणि मनपाने करायला हवा, असे विखे पाटील म्हणाले.
मुंबई शहराची अशी दारूण अवस्था का झाली?या प्रश्नाचे उत्तर मुंबई मनपातील भ्रष्टाचारात दडले आहे. मागील दीड-दोन वर्षात नालेसफाईपासून, डंपिंग ग्राऊंडपासून रस्ते घोटाळ्यापर्यंत अनेक प्रकरणे समोर आली. परंतु कारवाईच्या नावाखाली फक्त देखावे केले जात आहेत. सूत्रधारांना बाजूला ठेवून चेल्या-चपाट्यांविरूद्ध कारवाई होते आहे. मुंबईतील शिवसेनेचे मंत्री रवींद्र वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. जोगेश्वरीमध्ये मजास आगार परिसरात विजयलक्ष्मी इन्फ्राकॉन कंपनीचा 'स्वप्नपूर्ती' नावाचा एक एसआरए प्रकल्प आहे. विजयलक्ष्मी मध्ये रवींद्र वायकर भागीदार आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, ते यातून निवृत्त झाले असून, त्यांची जबाबदारी त्यांच्या मुलीकडे सोपवण्यात आली आहे. परंतु, यात विशेष असे की, वायकर किंवा त्यांचे कुटूंब ज्या कंपनीत भागीदार असल्याचे समोर आले आहे,त्या कंपन्या नेमक्या वायकरांकडे असलेल्या गृहनिर्माण विभागाशी संबंधित व्यवसाय करतात. मग अशा परिस्थितीत कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट दिसून येत असतानाही मुख्यमंत्री त्यांना विनाचौकशी क्लीन चीट देतात, हे आश्चर्य आहे. काँग्रेस पक्षाने यासंदर्भात नवे पुरावे समोर आणले. तरीही सरकार ढिम्मच आहे. त्यासाठी आम्ही विद्यमान न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली चौकशीची मागणी करीत आहोत. पण् सरकार ते मान्य करायला तयार नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते पुढे म्हणाले.
वायकरांनी जीमच्या नावाखाली अतिक्रमण आणि अवैध बांधकाम केले, असा स्पष्ट आणि लेखी ठपका आरे व्यवस्थापनाने केला. अवैध बांधकाम पाडण्याचे निर्देश दिले. पण् कारवाई झाली नाही. भ्रष्टाचाराकडे असे दुर्लक्ष होणार असेल तर मुंबई शहराची दूरवस्था होण्याशिवाय दुसरे काहीही घडू शकत नाही. भाजप-शिवसेनेला या सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरचजनतेच्या न्यायालयात द्यावी लागतील, असा इशारा विखे पाटील यांनी दिला.
रस्ते घोटाळ्यावर बोलताना ते म्हणाले की,मुंबईच्या रस्त्यांसाठी आखलेल्या सुमारे 7 हजार500 कोटी रूपयांच्या आणि 3 वर्षांच्या मास्टर प्लॅनचे काय झाले? रस्त्यांच्या कामात अनियमितता असल्याचे मनपाच्याच चौकशी अहवालात जाहीर करण्यात आले. मागील दोन वर्षात झालेल्या सुमारे 6 हजार कोटी रूपयांच्या कामांमध्ये अडीच-तीन हजार कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला जातो. त्यासाठी पोलिसात गुन्हे दाखल झाले. काही ठेकेदारांचे कर्मचारी आणि अभियंत्यांना अटक झाली. पण् सरकार फक्त ठेकेदारांवरच कारवाई करणार आहे का? अशी विचारणा विरोधी पक्षनेत्यांनी केली. मुंबईतील रस्ते घोटाळ्यात संगनमत करून गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचण्यात आल्याने सरकार संबंधितांवर मोक्का लावण्याचे धाडस सरकार दाखवणार का? असाही प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केला.
सदोष रस्त्यांमुळे गेल्या वर्षभरात मुंबई व परिसरात 812 बळी गेले. रस्त्यांची दुरूस्ती तर दूरच राहिली. पण् साधी झाडांची कटाईसुद्धा व्यवस्थितपणे होत नाही. गेल्या आठवड्यातरस्त्याच्या कडेला असलेले झाड धावत्या कारवर कोसळून पराग पावस्कर या अकाऊंटंटचा मृत्यूझाला. त्या दिवशी पराग पावस्करांचा वाढदिवस होता. या मृत्यूसाठी जबाबदार कोण? याचे उत्तर देण्याची नैतिकता तरी या मुंबई मनपाकडे शिल्लक आहे का? असे विखे पाटील म्हणाले.सरकारने एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली. ही घोषणा करताना सरकारने आश्वासनपूर्ती केल्याचा आव आणला. पण् त्यामुळे महानगर पालिकांवर किती ताण आला आहे, याचा विचार करायला सरकारकडे सवड नाही. एलबीटी रद्द करताना नुकसानभरपाई म्हणून सरकारने महानगरपालिकांना अनुदान देण्याची घोषणा केली. पण् प्रत्यक्षात नुकसान झाले किती? अन् भरपाई मिळाली किती? याची आकडेवारी सरकारने सभागृहात उत्तर देताना ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली. आज महानगर पालिकांकडे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत, याकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारचे लक्ष वेधले.
पंडित जवाहरलाल नेहरु नगरोत्थान अभियानाची योजना सुरु करुन काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात शहरांच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण् आज 'स्मार्ट सिटी'च्या नावाखाली ही योजनाच कालबाह्य करण्याचा प्रयत्न सरकारकडून होतो आहे.काँग्रेसच्याच योजना लाटायच्या. किरकोळ दुरूस्त्या करून त्यांची नावे बदलायची. वरून काँग्रेसच्याच नावाने बोटे मोडायची आणि नंतर आम्ही देशात पहिल्यांदाच काही तरी नवीन करतो आहे, असा भास निर्माण करून ढोल बडवायचा अफलातून उद्योग सरकार करते आहे, असे टीकास्र विखे पाटील यांनी सोडले.
